जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण तातडीने झाले पाहिजे कामात हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही…आमदार बाबुराव कदम...
पाणी पुरवठा आढावा बैठकीत ग्रामसेवकांची बोलती बंद अनेक ग्रामपंचायतीचे पितळ उघडे ....अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात दिं.१३ जानेवारी आमदार मा.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या...