पिकाचे नुकसान झालेले असतांना पिकविमा कंपणीकडे तक्रार करणे गरजेचे आहे….अनिल उमाळे मुख्यसंपादक साप्ताहिक “भूमीराजा”
कार्यालयीन वार्ता भुमीराजायेणाऱ्या काळात कोणत्याही पाऊस झाल्यावर.....!!*
आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना *localized* मध्ये *maturity stage* ला क्लेम करायला लावा व नंतर *post harvesting* (कापणी )...