Bhumiraja
महावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……
👉 अधिकारी, कर्मचारी हे भ्रमणध्वनी उचलत नाहीत.....जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 17 जुलै 2022" खेडे हे देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. खेड्यातील लोकांना विकास झाल्याशिवाय, देशातील...
धाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण
परभणी, (आनंद ढोणे) :- नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालूक्यातील जामगे शिवणी शिवारात असलेल्या धाराशिव साखर कारखाना (डि व्ही पी उद्योगसमूह) युनीट ३ या खाजगी साखर...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष...
हिमायतनगर | कृष्णा राठोड
मागच्या ८ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. कित्येकांची घरे कोलमडुन पडली आहेत...
भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शासन आपल्या दारी तत्त्वावर तहसील जनता शिबिरे राबवण्याबाबतनासीर शहा
पातूर तालुका प्रतिनिधीपातूर : तहसील कार्यालय ला जात प्रमाणात व उत्पन्नाचा दाखले. नॉन क्रिमिनल. ईतर शैक्षणिक...
माय, बाप सरकार पिक नाही! आमचं काळीजचं नेलं हो नदीनं.
👉 शेतक-यांचा आर्त टाहो....जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -16 जुलै 2022पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम काळे दिवस घेऊन आला आहे. नदिच्या पाण्यांने शेतकऱ्यांचे पिकचं...
महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
मुंबई :-राज्य सरकारने मातंग, धनगर, बौध्द, वंजारी, मराठा, बंजारा,चर्मकार समाजा करिता विविध महामंडळे निर्माण केली, मग राजपूत समाजा करिता का नाही ? राजपूत समाजामध्ये...
अतिवृष्टीने “होत्याचं नव्हतं झालं”….
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी केली पाहणी.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 16 जुलै 2022हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी होऊन, 668.20 मिमी एवढा पाऊस...
हिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका..
प्रभारी तहसीलदार म्हणून अवधाने रुजू…..हिमायतनगर | कृष्णा राठोड/- तालुक्यात मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीची...
आमदार माधवराव पाटील जळगावकर पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर……
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी.......हिमायतनगर | कृष्णा राठोड/- तालुक्यात मागील आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त प्रचंड पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शेतातील...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाची भेट
राजपूत समाजाला प्रतिनिधित्व देणे करिता आमदार श्री.किशोरअप्पा पाटील याना मंत्रिमंडळामध्ये घ्यावे:- अजय सिंह सेंगर मुंबई:- राजपूत महामोर्चाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट...