संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी ………………………..करोना काळात जलंब येथील सुपरफास्ट गाळ्यांचा जलंब येथील थांबा रद्द करण्यात आला होता ज्याना अकोला अमरावती नागपुर मुबई जायचे असल्यास गावकर्याचे सह आजुबाजूचे खेळ्याच्या नागरीकांचे हाल होत होते थांबा परत चालु ह्वावा या साठी गावकर्यासह सरपंच यांनी खुप आंदोलन केली खुप निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाला विनंती केली व आज अखेर 26/08/2023 ला मुंबई हावळा मेल चा थांबा मंजुर झाला त्या स्वागता साठी आज सकाळी 5:30 येणारी हावळा मेल चे स्वागत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले या करीता जलंब गावचे सरपंच दुर्गा ताई गव्हांदे उपसरपंच महेश गव्हांदे दिलीप भाऊ शेजोळे संजय भाऊ गव्हांदे चंद्रशेखर देशमुख शाम चोपडे गिरधर फाटे सुरेश गव्हांदे बबलु देशमुख गजानन असंबे माणिक दोरकर वासुदेव मोहे यांच्या सह गावातील खुप नागरीक हजर होते.