संदिप देवचे ग्रामीण प्रतिनीधी
दिनांक- 27 जुलै 2023 जलंब ता.शेगाव येथे जलंब शिवार येथील तलाठी यांचा मनमानी कारभार त्याची येण्याची व जाण्याची वेळ ही तेच ठरवतात त्याच्या मुळे गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत फोन केल्यास उडवाउडवी ची उत्तरे देतात शासनाच्या आदेशा नुसार नैसर्गीक आपती सर्वेक्षण कामा करीता तलाठी यांच्या कडे आधार व बेंक पासबुक जमा करायचे आहे पण सकळी 10 वाजे पासुन शेतकरी तलाठी कार्यालयावर शेतातील कामे सोडुन उभे आहेत पण तलाठी कार्यालय बंद होते. तलाठी यांचा मनमानी कारभारामुळे जलंब येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत यांचा वर काही तरी आळा बसावा अशी मागनी शेतकऱ्यांची मागणी आहे.