Home Breaking News जलंब येथे ओबीसी जागर यात्रेचे स्वागत ग्रामिण प्रतिनिधी.. संदिप देवचे. .

जलंब येथे ओबीसी जागर यात्रेचे स्वागत ग्रामिण प्रतिनिधी.. संदिप देवचे. .

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे

भाजपची ओ.बी.सी. जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र राज्यत चालु आहे ही यात्रा दोन हजार किलोमीटरहून अधीक चालनार आहे यात 44 विधानसभेसह 9 लोकसभास क्षेत्राचा समावेश आहे आज जलंब येथे आज दि.11 ऑक्टोंबर रोजी भाजपाचे नेते आशिषजी देशमुख, संजयजी गाशे हे ओबीसी जागर यात्रे निमित्य आले असता त्यांचे महादेवराव मिरगे, मनोहर भाऊ देवचे, सुरेश भाऊ खेडकर, भैय्यासाहेब देशमुख, माणिक भाऊ दोरकर, राजुभाऊ पळसकार उमेश गव्हांदे यांनी स्वागत केले.या स्वागत समारंभाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Previous articleआंबेडकरांची कृपादृष्टी…!!
Next articleशेगाव येथील मंगलाताई सोळंके दिल्ली येथे इंदिरा गांधी समरसता पुरस्काराने सन्मानित