Home Breaking News अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीची मदत द्यावी.. डाॅ.अब्दुल गफार कारलेकर…

अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीची मदत द्यावी.. डाॅ.अब्दुल गफार कारलेकर…

अंगद सुरोशै प्रतिनिधी :- हिमायतनगर तालुक्यात झालेल्या आतिवृष्ठीत तालुक्यातील अनेक गावात पावसाचा फटका बसला आसुन बरेच कुटुंब बेघर झाले आहेत तरी लोकप्रतिनिधींनी आ. जळगावकर यांनी तहसीलदार साहेब व ग्रामपंचायत यांच्या मार्फत पंचनामे करुन झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करावी रोजमजुरीवर आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंब पावसात झालेल्या पडझडीने मात्र हतबल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आसल्याचे डाॅ.अब्दुल गफार भष्टाचार निर्मुलन समितीचे ता. अध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष कारला यांनी बोलतांना सांगीतले.

Previous articleथेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने ग्रामीण जनता खुश!
Next articleराज्य सरकार नी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी पन्नास हजार रु नुकसान भरपाई द्यावे .